शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:08 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच ...

ठळक मुद्देभाजयुमा, शिवसंग्रामच्या वतीने तहसिलदारांना निवेदन सादर

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच दिवसांपासून पावसाने उघडीप केल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा व शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसिलदारांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी इगतपुरी तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिक करपून गेल्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने भरपाई देण्यात यावी या संदर्भात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष लालचंद पाटील तसेच शिवसंग्रामचे अनिल गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या उपस्थितीत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष चेतन जोशी, उपतालुका युवा मोर्चा भरत सहाने, चिटणीस युवा मोर्चा मारु ती पाटील, निरंजन जाधव, शुभम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती