शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:08 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच ...

ठळक मुद्देभाजयुमा, शिवसंग्रामच्या वतीने तहसिलदारांना निवेदन सादर

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दढी मारली असून गेल्या वीस ते पंचवीच दिवसांपासून पावसाने उघडीप केल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा व शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसिलदारांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी इगतपुरी तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मुख्य पिक असलेल्या भात पिक करपून गेल्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने भरपाई देण्यात यावी या संदर्भात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष लालचंद पाटील तसेच शिवसंग्रामचे अनिल गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या उपस्थितीत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष चेतन जोशी, उपतालुका युवा मोर्चा भरत सहाने, चिटणीस युवा मोर्चा मारु ती पाटील, निरंजन जाधव, शुभम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती