शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:55 IST

नांदगाव : तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागाची तहसीलदार यांनी त्वरीत पाहणी करु न पंचनामे करावे अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी केली .

ठळक मुद्देमका पिके अक्षरश: जमिनदोस्त झाले

नांदगाव : तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागाची तहसीलदार यांनी त्वरीत पाहणी करु न पंचनामे करावे अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी केली .शनिवार रात्री झालेल्या पावसाने मोरझर, दहेगाव,मांडवड,सोयगाव,बाणगाव,वडाळी,भालुर आझादनगर परीसरातील शेतकर्यांचे शेती आणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मका पिके अक्षरश: जमिनदोस्त झाले तर नविन कांदा लागवड पुर्णत: वाया गेली महागामोलाचे का:दा रोपेही जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांवर आभाळ कोसळले आहे.शेतातील माती वाहुन गेल्याने शेतेही निकामी होऊ लागली असल्याने शेतकर्या:नी कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.सतत ची नापीकी ला कंटाळलेल्या या भागातील शेतकर्यांनी कर्ज स्वरु पात तरी काहींनी उधार उसनवारीने पिके उभी केली परंतु ते ही निसर्गाला पाहवले नाही असे म्हणावे लागेल. तरी शासनाने या शेतर्क्यांना न्याय देवुन अस्मानी ,सुलतानी संकटातुन बाहेर काढावे. त्यामुळे तालुक्याचे तहसीलदारांनी तातडीने या भागाची पाहनी करु न शासनास अहवाल सादर करावा अशी मागणी केली आहे.(फोटो : 20नांदगाव1)

 

टॅग्स :Rainपाऊस