शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:14 IST

येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात  मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे.

ठळक मुद्दे पाण्याच्या शोधात हरणांचे कळप थेट शेतातकळपातील काही हरणे कुत्र्यांची शिकार झाले वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज

मानोरी : येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात  मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. याच चाºयाच्या व पाण्याच्या शोधात हरणांचे कळप थेट शेतात येत असल्याचे मुखेड व जळगाव नेऊर परिसरात दिसून येत आहे. मुखेड परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप पाहिल्याचे येथील शेतकºयांकडून सांगण्यात येत  आहे. जळगाव नेऊरच्या परिसरातसुद्धा हरणांचे दर्शन होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आहे. उभ्या पिकांची जसजशी सोंगणी केली जात आहे, तसतशी हरणांच्या निवायाची धास्ती वाढत चालली आहे. हरणांच्या कळपातील काही हरणे कुत्र्यांची शिकार झाले असून, काही जखमीसुद्धा झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे. रस्ता ओलांडताना अनेकदा हरणांची पिले वाहनांना धडकून जखमी होतात. जळगाव नेऊर ते सत्यगाव  रस्त्याने प्रवास करणारे अनेक चालक हरणांना पाहण्यासाठी वाहन थांबवून आनंद घेत आहेत. पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वाढत चाललेल्या हरणांच्या भटकंतीमुळे वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सत्यगाव, मुखेड, भिंगारे येथे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाचा पाणी हा मुख्य स्रोत असल्याने हरणांचा मुक्काम उसातच असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले आहे. भर दिवसा कांदे काढत असताना मोकळ्या शेतात भटकंती करत गवत खाताना हरीण शेतकºयांजवळून न घाबरता फिरतात.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक