शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाजार समिती सभापतींचा निर्णय  काही तासांत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 01:47 IST

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. 

नाशिक:  शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे.  नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, आंबा विक्रीला येतो. बाजार समितीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन केले. यात बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत होण्याची शक्यता असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अन्य बाजार समित्यांनीही असाच आग्रह धरण्यास सुरूवात केल्याने बाजार समितीचा निर्णय काही तासातच मागे घेण्यात आला आहे. गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापती पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी