शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

भोजापूर धरणातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:28 IST

भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सिन्नर व संगमनेर तालुक्यातल्या लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन देण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सिन्नर : भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सिन्नर व संगमनेर तालुक्यातल्या लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन देण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. डब्ल्यू बोडके, बी. के. अचाट, दीपक बर्के यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते.आवर्तनात अडथळे आणणे, कालव्याचे नुकसान करणे, फोडणे आदी प्रकार करणाºयांवर गुन्हे दाखल करणार आहे. कुणालाही फोन न करता थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली. कालवा व चाºया दुरु स्तीची कामे पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वाजे यांनी केल्या. त्यानंतरच रब्बीचे आवर्तन सोडावे, असा निर्णय घेण्यात आला. दुरुस्तीला वेळ लागल्यास आवर्तनही एक ते दोन दिवस पुढे ढकलण्याची शक्यताही यावेळी व्यक्त करण्यात आली.धरणात पाणी कमी असल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पाणी वापर संस्थांनी ते यशस्वी करावे व लाभार्थ्यांना पुरेसा फायदा होईल यादृष्टीने लक्ष देण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. आवर्तनाद्वारे पिण्याच्या पाण्याची व विशेषत: जनावरांच्या पाण्याची सोय होईल यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नियोजन यशस्वीतेसाठी गतवर्षीपेक्षाही जास्त कर्मचाºयांची उपलब्धता करुन कालव्यावर जादा कर्मचारी नेमावीत, अशाही सूचना आमदार वाजे यांनी अधिकाºयांना केल्या. धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचे दर दोन तासांनी वाचन करण्याची मागणीही शेतकºयांनी केली. शेतकºयांनी जागेवर पाणी मागणी केल्यास अशांनाही लगेचच पाणी देण्याची मागणी बैठकीत मान्य करण्यात आली.यावेळी नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच शरद शेळके, संगमनेर तालुक्यातील हरिश्चंद्र चकोर, बी. आर. चकोर, पाणी वापर संस्थांचे श्याम उगले, भागवत घुगे, कारभारी शिंदे, पाराजी शिंदे, आर. पी. आव्हाड, विष्णू पुणेकर, पाराजी शिंदे, दशरध आव्हाड, सुरेश शेळके, कृष्णाजी आव्हाड आदी उपस्थित होते.फोटो क्र.- 23२्रल्लस्रँ09फोटो ओळी-

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी