शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शाळा बंद करण्याचा निर्णय असंवैधानिक : भाऊसाहेब चासकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:35 IST

डोंगर-दऱ्यातल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद करू नयेत. त्यामुळे गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबून शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल. महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणारे नाही. फुलेंना अपेक्षित व शिक्षणाला आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा शाळा बंद करण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी केले.

येवला : डोंगर-दऱ्यातल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद करू नयेत. त्यामुळे गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबून शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल. महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणारे नाही. फुलेंना अपेक्षित व शिक्षणाला आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा शाळा बंद करण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी केले. शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात लेखक नानासाहेब कुºहाडे यांच्या शिक्षण प्रवाह आणि दृष्टिकोन या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात चासकर बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, सहायक संचालक दिलीप गोविंद, मुक्त विद्यापीठाच्या संचलक डॉ. संजीवनी महाले, ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, डॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. जिभाऊ मोरे, प्रा. अर्जुन कोकाटे, नगरसेवक प्रवीण बनकर, डॉ. सुरेश कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, डॉ. किशोर पहिलवान, बबन साळवे, सुहास अलगट, अक्षरबंध प्रकाशनचे प्रवीण जोंधळे, रामदास वाघ, वाल्मीक कुहाडे, सुमनकुहाडे, भास्कर लोहकरे आदी उपस्थित होते. यावेळी बाजीराव सोनवणे, बाबासाहेब पवार, शांताराम काकड, भाऊसाहेब साळवे, नानासाहेब गोराणे, दीपक थोरात, बाळासाहेब आहेर, भारत कानडे, सुनील गिते, रतन पिंगट, गोकुळ वाघ, रमेश खैरणार, रणजित परदेशी, राजेंद्र ठोंबरे, सुंदर हारदे, भागवत सोनवणे, मंदाकिनी लाडे उपस्थित होते. नवनाथ सुडके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अर्जुन कोकाटे यांनी आभार मानले. शासनाने शंभर शाळाआंतरराष्ट्रीय करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. पण, शंभरऐवजी राज्यातील शंभर टक्के शाळा या आंतरराष्ट्रीय करण्याचे शासनाचेच कर्तव्य आहे. त्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे काम करू द्यायला हवे, असेही मत चासकर यांनी मांडले.

टॅग्स :Schoolशाळा