शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज माफीपेक्षा कर्जवसुलीच जास्त

By admin | Updated: June 28, 2017 00:39 IST

नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे.

  दत्ता दिघोळे । लोकमत न्यूज नेटवर्क

नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे. कर्जमाफीसाठी दिलेले नियम व अटींमुळे प्रत्यक्षात किती जणांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल हे सांगणे अवघड झाले आहे. शासनाने जाहीर केलेली शाब्दीक कर्जमाफी ‘सरसकट फसवी’ ठरत असल्याची चर्चा आहे. जाहीर केलेली कर्जमाफी कमी तर दिड लाख रुपयांची माफी घेण्यासाठी शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम भरण्याची अट आल्यामुळे यात बँकेची वसुलीच जास्त होणार असल्याने ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या सरसकट या शब्दांच्या खेळाची शेतकऱ्यांना सध्या चांगलीच उपरती होतांना दिसत आहे. ऐन खरीपाच्या हंगामात या माफीच्या गोंधळात बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. नायगाव खोऱ्यात यातील आठ ते दहा गावातील हजारो शेतकऱ््यांना कृषी कर्ज वाटणाऱ्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या १ हजार ९११ थकबाकी शेतकऱ्यांपैकी अंदाजे केवळ ९०७ शेतकरी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. सुमारे एक हजार चार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांच्या शासनाच्या कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रथम सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज भरावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या या शब्दांच्या खेळाणे उर्वरीत कर्ज भरण्याचा नियम म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गात या कर्जमाफीचा सर्वच थरातुन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. शासनाच्या या फसव्या कर्जमाफी पासून नायगाव खो-यातील हजारो शेतकरी वंचित राहणार असल्यान सरकारने कर्जमाफीचा फेर विचार करुन सरसकट माफी करुन शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून बळीराजाला आधार देण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. शेतकरी संपाच्या सुरवातीस या संपाच्या जनजाग्रुतीसाठी सोशिल मिडीयातुन जेवढा आवाज उठला तेवढाच आवाज सध्याच्या शासनाच्या फसव्या कर्जमाफी बाबत सध्या चांगलीच तीव्र प्रतीक्रि या उमटत आहे. तत्वता, अंशता, सरसकट, नियम व अटी आदी शाब्दीक खेळाची विविध मजेदार मेसेजची देवाण-घेवाण सुरु असून तरु ण शेतकरी तीव्र शब्दात शासनाच्या कर्जमाफीचा निषेध करत आहे. सुकाणु समितीच्या निर्णयाचे स्वागत करत पुन्हा होणाऱ्या संपाबाबत चर्चाही सोशिल मिडीयावर सुरू झाल्याचे दिसत आहे.