शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कर्जमुक्तीचा सर्वच पात्र शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:10 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आणि प्रमाणिकरणात येणाºया संभाव्य अडचणींमुळे कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केले जात असल्याचे समजते.

ठळक मुद्देविशेष बाब : प्रमाणिकीकरण न झाल्यास करणार उपाययोजना

नाशिक : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आणि प्रमाणिकरणात येणाºया संभाव्य अडचणींमुळे कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केले जात असल्याचे समजते.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्राथमिक प्रमाणिकरणाला प्रारंभ झालेला आहे. पात्र शेतकºयांची नावे पोर्टलवर जाहीर झाल्यानंतर त्यांचे प्रमाणिकीकरण केले जात आहे. त्यामध्ये आधारकार्ड, कर्ज खाते आणि कर्जाची रक्कम यांची माहिती जुळल्यास संबंधित शेतकºयाचे प्रमाणिकरण होते आणि त्यानंतर पात्र शेतकºयाच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा केली जाते. प्रमाणिकीकरणासाठी अनेक अडचणीदेखील समोर आलेल्या आहेत. प्रमाणिकीकरण करताना शेतकºयांच्या बोटाचे थमइम्प्रेशन आणि डोळ्यांच्या रेषा जुळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.सदर प्रमाण अत्यल्प असले तरी प्रमाणिकरण न झाल्यास संबंधित शेतकºयाला लाभ मिळण्यास अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली जात असताना येणाºया तांत्रिक अडचणी सोडविणे तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाकडून तयारी केली जात असल्याचेही समजते.आधार खात्याशी ओळख जुळविण्यात अडचणीवयोमानानुसार बोटाचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंगमध्ये फरक पडत असल्याने आधार खात्याशी त्यांची ओळख जुळत नसल्याची बाब अनेक प्रकरणांमध्ये समोर आलेली आहे. काही शेतकºयांचे आधार काढताना असा प्रसंग उद्भवला आहे. शेतकºयांच्या शारीरिक क्षमतांचा विचार करता प्रमाणिकीकरणाला येणाºया अडचणी लक्षात घेऊन पात्र असतानाही प्रमाणिकरणास अडचणी आल्यामुळे अशा शेतकरी वंचित राहू नये यासाठीदेखील धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक