शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:33 IST

हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

औंदाणे : हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.दिनेश चौरे हा तरुण चार-पाच दिवसांपासून हरणबारी येथील मामा काळू चौधरी यांना भेटण्यासाठी आला होता. शेतात मामा बैलांच्या साह्याने काम करत असताना त्यांना कामात मदत म्हणून दिनेश शेतातून खांद्यावर लोखंडी नांगर आणत होता. या शेताच्या वरून ११ के.व्ही. वीजवाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या पूर्ण लोबंकळत्या स्थितीत असून, जमिनीपासून अवघ्या १० फूट उंचीवर आहेत. या तारांचा अंदाज आला नसल्याने नांगराच्या दांड्याचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन दिनेशला शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.  वेळोवेळी वीज कंपनीकडे तक्रार करूनही दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वीज कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू