शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:40 IST

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : बरे होण्याचे प्रमाण अधिकमंजुर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्तावमास्क  न लावणा-यांवर कारवाई

नाशिक- शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्यावाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचारकरण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमीझाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दरअत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीदिली. राज्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतकाआहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.शहरातील वाढत्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत त्यांच्याशीसाधलेला संवाद..प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधीत रूग्ण लवकर आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होतात.त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला संसर्ग होणार असेल तर तो रोखलाजातो. तसेच लवकर उपचारामुळे मृत्यू दर कमी होतो. आज नाशिक शहराचा मृत्यूदर राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. चाचण्यांचेप्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेतया चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळेत्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपचमहत्वाची बाब आहे त्यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे सर्वात महत्वाचेम्हणजे बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजारअ‍ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणातआण्यासाठी काय उपाय आहेत?जाधव-कोरोनाच्या चाचण्यांमुळे रूग्ण वाढीचा वेग जास्त दिसतो. विशेषत:रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी राज्य आणि देशाच्या तुलनेत कमी आहे. हीचकाय ती त्रुटी आहे. महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसआहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. अर्थात,संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जातआहेत. नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यातआली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे आणि हॅँडसॅनिटायझरचा वापर इतकेनियम पाळले तरी रूग्ण संख्या कमी होईल.प्रश्न- रूग्ण संख्या वाढत असताना वैद्यकिय उपचार सुविधा पुरेशा आहेत काय?जाधव- महाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजनबेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचणभासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेनरूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयातटाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. झाकीर हुसेनयेथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्यातात्पुरत्या स्वरूपात कर्मचाºयांची भरती केली जात असली तरी किमान मंजुररिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविलाआहे. आकृतीबंधाच्या मंजुरीचे सोपस्कार नंतर केले तरी चालतील परंतुवैद्यकिय विभागात स्थायी पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे .* मुलाखत संजय पाठक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त