शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:40 IST

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : बरे होण्याचे प्रमाण अधिकमंजुर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्तावमास्क  न लावणा-यांवर कारवाई

नाशिक- शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्यावाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचारकरण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमीझाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दरअत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीदिली. राज्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतकाआहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.शहरातील वाढत्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत त्यांच्याशीसाधलेला संवाद..प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधीत रूग्ण लवकर आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होतात.त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला संसर्ग होणार असेल तर तो रोखलाजातो. तसेच लवकर उपचारामुळे मृत्यू दर कमी होतो. आज नाशिक शहराचा मृत्यूदर राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. चाचण्यांचेप्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेतया चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळेत्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपचमहत्वाची बाब आहे त्यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे सर्वात महत्वाचेम्हणजे बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजारअ‍ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणातआण्यासाठी काय उपाय आहेत?जाधव-कोरोनाच्या चाचण्यांमुळे रूग्ण वाढीचा वेग जास्त दिसतो. विशेषत:रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी राज्य आणि देशाच्या तुलनेत कमी आहे. हीचकाय ती त्रुटी आहे. महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसआहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. अर्थात,संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जातआहेत. नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यातआली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे आणि हॅँडसॅनिटायझरचा वापर इतकेनियम पाळले तरी रूग्ण संख्या कमी होईल.प्रश्न- रूग्ण संख्या वाढत असताना वैद्यकिय उपचार सुविधा पुरेशा आहेत काय?जाधव- महाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजनबेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचणभासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेनरूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयातटाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. झाकीर हुसेनयेथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्यातात्पुरत्या स्वरूपात कर्मचाºयांची भरती केली जात असली तरी किमान मंजुररिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविलाआहे. आकृतीबंधाच्या मंजुरीचे सोपस्कार नंतर केले तरी चालतील परंतुवैद्यकिय विभागात स्थायी पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे .* मुलाखत संजय पाठक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त