शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:40 IST

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : बरे होण्याचे प्रमाण अधिकमंजुर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्तावमास्क  न लावणा-यांवर कारवाई

नाशिक- शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्यावाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचारकरण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमीझाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दरअत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीदिली. राज्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतकाआहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.शहरातील वाढत्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत त्यांच्याशीसाधलेला संवाद..प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधीत रूग्ण लवकर आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होतात.त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला संसर्ग होणार असेल तर तो रोखलाजातो. तसेच लवकर उपचारामुळे मृत्यू दर कमी होतो. आज नाशिक शहराचा मृत्यूदर राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. चाचण्यांचेप्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेतया चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळेत्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपचमहत्वाची बाब आहे त्यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे सर्वात महत्वाचेम्हणजे बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजारअ‍ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणातआण्यासाठी काय उपाय आहेत?जाधव-कोरोनाच्या चाचण्यांमुळे रूग्ण वाढीचा वेग जास्त दिसतो. विशेषत:रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी राज्य आणि देशाच्या तुलनेत कमी आहे. हीचकाय ती त्रुटी आहे. महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसआहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. अर्थात,संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जातआहेत. नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यातआली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे आणि हॅँडसॅनिटायझरचा वापर इतकेनियम पाळले तरी रूग्ण संख्या कमी होईल.प्रश्न- रूग्ण संख्या वाढत असताना वैद्यकिय उपचार सुविधा पुरेशा आहेत काय?जाधव- महाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजनबेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचणभासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेनरूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयातटाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. झाकीर हुसेनयेथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्यातात्पुरत्या स्वरूपात कर्मचाºयांची भरती केली जात असली तरी किमान मंजुररिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविलाआहे. आकृतीबंधाच्या मंजुरीचे सोपस्कार नंतर केले तरी चालतील परंतुवैद्यकिय विभागात स्थायी पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे .* मुलाखत संजय पाठक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त