शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 01:44 IST

मनमाड : एनआरएमयू शाखेच्या वतीने

 मनमाड : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन च्या वतीने रेल्वे वसाहती मधील पाणी प्रश्णासह अन्य मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या कारभारा विरोधात या वेळी घोेषणाबाजी करण्यात आली.मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील पाण्याच्या प्रश्णाबाबाद वारंवार मागणी करूनही पाणी प्रश्ण सोडवला जात नसल्याने एनआरएमयू च्या संतप्त कार्यकर्त्यांनी संघटनेचे अध्यक्ष बी. आर. हेगडमल, सचिव ए. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. संघटनेच्या या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष देउन समस्या सोडवाव्या अन्यथा भुसावल विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येइल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी संघटनेचे अंबादास निकम, रमेश केदारे, प्रविण बागूल, इम्तीयाज शेख, संदिप सोनवणे, संदिप चव्हाण, सचिन काकड, एस.पी. शहरकर, हेमंत ठाकूर,प्रविण क्षिरसागर, मनोज गागरे, मोना मोहंतो, भारती कुशावह, आशा इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)