शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नांदूरशिंगोटे परिसरात दुष्काळाची तीव्रता जूनमध्येही ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 18:36 IST

नांदूरशिंगोटे: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होवूनही पावसाने दडी मारली आहे.

नांदूरशिंगोटे: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होवूनही पावसाने दडी मारली आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून महिन्याचे पंधरा दिवस उलटूनही अद्यापही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जूनमध्ये ही ‘जैसे थे’ आहे. पशुपालकांना शेळया-मेंढयांना सांभाळणे जिकिरीचे झाले असून हिरवा चाºयाअभावी शेळ्या-मेंढ्यांना कडुनिंबाच्या पाल्याचा आधार घ्यावा लागत आहे.दर वर्षी जून महिन्यात े पावसाची जोरदार हजेरी लागत असल्याने चोहीकडे हिरवळ निर्माण होत असते.यंदा निम्मा जून उलटूनही काही ठिकाणी पाऊस जोरदार, तर काही ठिकाणी बरसला नाही त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात खरीपपूर्व मशागतीचे कामे सुरू असून शेती कामांना वेग आला आहे. बळीराजा गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करत आहेत. काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र सध्या पावसाची वाट बघत आहेत. जोरदार पाऊस न झाल्यास नदी, नाले, बंधारे कसे भरणार, हा प्रश्न आहे. या वर्षी दुष्काळाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. दुष्काळामुळे चारा व पाणी टंचाई कायम आहे. शेतकरी व पशुपालकांना जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. ठिकठिकाणी विहिरींना तळ गाठला असून, प्रशासनाला पावसाळ्यातहीटॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी