शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

पांगरी परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:57 IST

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

ठळक मुद्देपाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेया वर्षी प्रथमच जुलै महिन्यातच येथील बंधारे भरले असून, भोजापूर धरण अद्यापर्यंत भरले नसले तरी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागली असून त्यामुळे पांगरी व परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून यामुळे या वर्षी सुद्धा पाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार आहे.एकादशीपासून पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाते की काय याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती परंतु पांगरी परिसरात मागील हफ्त्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले असून त्याच वेळी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने रब्बी पिकांना यांचा फयदा होऊन विहिरींना पाणी उतरणार असून त्यामुळे जनावरांचा चारा व पाणी प्रश्न सुटूण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे,आमदार व पाटबंधारे विभागातील कर्मचारी यांनी नियोजन करून 2016, 2017 व 2018 पांगरी येथे भोजपुरचे आवर्तन सोडून पांगरीच्या बंधाऱ्यात पाणी पोहोच होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे मागिल वर्षीही पिण्याच्या पाणीची टंचाई जाणवली नव्हती.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बऱ्याच अंशी कमी होणार असल्याने, तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.चौकट:- जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागल्याने त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी सुखावला असल्याने, पांगरी-मऱ्हळ रस्त्यावरील पुलावर ग्रामपंचयात व ग्रामस्था तर्फे पाणायचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा निरगुडे, रमेश पांगारकर, रभाजी पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सविता निकम, शिवाजी कांडेकर, भाऊसाहेब निरगुडे, संदीप पगार, ज्ञानेश्वर पगार, सागर हसे, गणेश दळवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीwater scarcityपाणी टंचाई