जून मिहना उलटून गेल्या नंतर देखील पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडी पडू लागली आहे. धरणाजवळ अनेक पान पक्ष्यांचे वास्तव्य असते. पाण्यातील मासे, कीटक,पान वनस्पती, शेवाळ हे त्यांचे खाद्य असते परंतु धरणात पाणीच नसल्याने या पक्ष्यांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. यामुळे निसर्गाचा असमतोल ढासळू लागला आहे.
जिल्ह्यातील धरणे कोरडी
By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST