शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

संततधार पावसाने घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:23 IST

इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.तसेच नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रूक आदी परिसरात पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर या सतत चाललेल्या संततधारेमुळे नांदूरवैद्य येथे एका घराची भिंत कोसळल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घराच्या बाजूला असलेला वीजपुरवठा करणाºया खांबाचे नुकसान झाले असून, वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) रोजी घडली असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.सदर नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त व्यक्तीने केलीआहे. यावर्षी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी शेतीला पुरेसा व मुबलक पाऊस पडत असल्यामुळे बळी राजाने समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यातदेखील वाढ झाल्याने विसर्गर्ही सुरू आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रहिवाशी असलेल्या नंदाबाई शशिकांत रोकडे यांच्या घराची संततधारेमुळे भिंत कोसळून नुकसान झाले असून, विजेच्या खांबाचेदेखील नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची घटना नांदूरवैद्य येथे घडली आहे. सुदैवाने या भिंतीमुळे व वीजवाहिन्या तुटल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठे झाले आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त महिलेने केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी