शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:30 IST

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

नाशिक: आदिवासी विभागातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १३) मंत्रालयावर लॉंगमार्च काढला. या माेर्चाला परवानगी नसतानाही गमिनी काव्याने नाशिकमध्ये ५०० पेक्षा अधिक आंदोलक जमले आणि त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला.

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची भरती परस्पर करण्यात आली तर त्यांचे वेतन संबंधित मुख्याध्यापक, अधिक्षकानाच दयावे लागेल असे देखील पत्रक काढण्यात आल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला आहे.संबंधित निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१३) नाशिकमधून लाँगमार्च काढला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक