शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कळवाडी भागात पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:18 IST

पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी मालेगाव तालुक्यातील कळवाडी परिसरातील उभी पिके करपु लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला का होईना पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने व रखरखीत ऊन पडू लागल्याने त्याचा पिकांना फटका बसला आहे.

परिसरातील देवघट, हिसवळ, शेरुळ, पाडळदे, भिलकोट, दापुरे, साकुर, चिंचगव्हाण, उंबरदे, नरडाणे आदि गावांवर पावसाने डोळे वटारले आहेत. महागडी बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात सापडल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. पेरण्या झालेल्या क्षेत्रात पावसाचे दुर्भिक्ष्य त्यात कपाशीवर बोंड अळीचे संकट गर्दी करत आहे. बळीराजाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाने तरी किडीचे प्रमाण कमी होईल अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे. पावसाअभावी गुरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाने पेरण्या झालेल्या क्षेत्राची तातडीने पाहणी करुन पंचनामा करावा अशी मागणीदेखील शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस