शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कळवाडी भागात पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:18 IST

पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी मालेगाव तालुक्यातील कळवाडी परिसरातील उभी पिके करपु लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला का होईना पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने व रखरखीत ऊन पडू लागल्याने त्याचा पिकांना फटका बसला आहे.

परिसरातील देवघट, हिसवळ, शेरुळ, पाडळदे, भिलकोट, दापुरे, साकुर, चिंचगव्हाण, उंबरदे, नरडाणे आदि गावांवर पावसाने डोळे वटारले आहेत. महागडी बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात सापडल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. पेरण्या झालेल्या क्षेत्रात पावसाचे दुर्भिक्ष्य त्यात कपाशीवर बोंड अळीचे संकट गर्दी करत आहे. बळीराजाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाने तरी किडीचे प्रमाण कमी होईल अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे. पावसाअभावी गुरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाने पेरण्या झालेल्या क्षेत्राची तातडीने पाहणी करुन पंचनामा करावा अशी मागणीदेखील शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस