शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

कळवाडी भागात पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:18 IST

पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी मालेगाव तालुक्यातील कळवाडी परिसरातील उभी पिके करपु लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला का होईना पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने व रखरखीत ऊन पडू लागल्याने त्याचा पिकांना फटका बसला आहे.

परिसरातील देवघट, हिसवळ, शेरुळ, पाडळदे, भिलकोट, दापुरे, साकुर, चिंचगव्हाण, उंबरदे, नरडाणे आदि गावांवर पावसाने डोळे वटारले आहेत. महागडी बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात सापडल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. पेरण्या झालेल्या क्षेत्रात पावसाचे दुर्भिक्ष्य त्यात कपाशीवर बोंड अळीचे संकट गर्दी करत आहे. बळीराजाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाने तरी किडीचे प्रमाण कमी होईल अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे. पावसाअभावी गुरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाने पेरण्या झालेल्या क्षेत्राची तातडीने पाहणी करुन पंचनामा करावा अशी मागणीदेखील शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस