शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

अन्नपूर्णा मातेच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:35 PM

त्र्यंबकेश्वर - येथे सुरु असलेला व निल पर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात सुरु असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये दि २५ पर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.

त्र्यंबकेश्वर - येथे सुरु असलेला व निल पर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात सुरु असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये दि २५ पर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.यज्ञाच्या सांगतेपर्यंत म्हणजेच २८ फेब्रु.पर्यंत एकूण नऊ लाख आहुती दिल्या जाणार असल्याची माहिती यज्ञाचार्य पंडित कल्याण दत्त शास्त्री, इंदौर यांनी दिली. दरम्यान, अन्नपुर्णा मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. यज्ञाच्या महत्त्वाबाबत सांगताना कल्याण दत्त शास्त्री म्हणाले, शास्त्रानुसार यज्ञाचे मोठे महत्व आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धी होऊन त्यामुळे चांगला पाऊस पडतो . चांगल्या पावसाने शेतात अन्न धान्यांची निर्मिती होऊन सर्व प्राणीमात्रांचे जीवन चालते. यज्ञ हे भगवान विष्णूचे एक रूप असून उपनिषदानुसार यज्ञ न करणारा तेजहीन होतो. वायुप्रदूषण कमी करण्यास यज्ञ हे एक महत्वाचे साधन असून त्र्यंबकेश्वर येथे होणार हा महायज्ञ सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात येत आहे. भारताच्या विविध भागातून आलेले १०० यजमान सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज व देशातील ६२५ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञात सहभागी झाली आहेत. पूर्णपणे शास्त्रानुसार उभारण्यात आलेल्या ३२ हजार चौरस फूट एवढ्या भव्य यज्ञशाळेत १०० कुंडामध्ये यज्ञात आहुती देत आहेत. गेल्या दहा दिवसांपासुन माँ अन्नपुर्णा मातेचा अन्नदान भंडारा अव्याहत सुरू असुन सकाळ दुपार संध्यकाळ या परिसरातून नागरिक प्रसाद भोजन ग्रहणासाठी येत असतात.

टॅग्स :Nashikनाशिक