शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

चंदनपुरी शिवारात पीक पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 12:59 AM

अतिवृष्टीने मालेगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंदनपुरी येथे नुकसान झालेल्या पिकांचे पीक पंचनामे करण्यास शासनाने सुरुवात केली आहे.

संगमेश्वर : अतिवृष्टीने मालेगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंदनपुरी येथे नुकसान झालेल्या पिकांचे पीक पंचनामे करण्यास शासनाने सुरुवात केली आहे.

गत १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव परिसरात मका, बाजरी, कांदा व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अशा परिस्थितीत कृषी सहायक रोहित बच्छाव व तलाठी राहुल बिडगर यांनी चंदनपुरीच्या शेती शिवाराची फेरी करून पिकांची पाहणी करून पंचनामे केले. यावेळी अशोक सावकार, शिवाजी पुरकर, प्रकाश सावकार, निंबा मांडवडे, महेंद्र महाजन यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टॅग्स :Malegaonमालेगांवagricultureशेती