शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाला वर्तमानाची जोड दिल्यास नवीन विचारधारेची निर्मिती

By admin | Updated: February 22, 2017 23:19 IST

उमेश कदम : केटीएचएम महाविद्यालयातील चर्चासत्रात प्रतिपादन

नाशिक : भूतकाळाचे संदर्भ घेत त्यावर संशोधन करून इतिहासाला वर्तमानातील विचारधारेची जोड देत लेखन केल्यास भविष्यासाठी नवीन विचारधारा निर्माण होईल, असे प्रतिपादन नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे डॉ. उमेश कदम यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बीसीयूडी विभाग व केटीएचएम महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे ‘न्यू ट्रेंड्स इन हिसट्रोग्राफी’ या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. मीनाक्षी देवरे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, मुंबई विद्यापीठ इतिहास विभागाचे डॉ. किशोर गायकवाड, डॉ. नारायण भोसले आदि उपस्थित होते.विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांची माहिती व्हावी व अभ्यास करता यावा, त्या विषयात संशोधन करता यावे यासाठी इतिहास लेखनातील नवे विचारप्रवाह विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन प्रा. संदीप भामरे यांनी, तर आभार प्रा. एम. डी. पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)