शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अपघातात मृत्युमुखींच्या स्मरणार्थ दिवे प्रज्वलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:34 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षितता अभियान : अभिनव पद्धतीने वेधले नागरिकांचे लक्ष

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.या अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.८ ) सायंकाळी गंगाघाटावर प्रादेशिक परिवहन कार्यालय, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, नन्ही कली फाउंडेशन, वाव फाउंडेशन व आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी करण्यात येऊन गेल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १०४१ नागरिकांना भारताच्या आकाराचा नकाशाचा करून दिवे लावत श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्यावर्षी जिल्हा व शहरात १०४१ नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिक देशाचे नागरिक होते व त्यांचे देशासाठी काहीतरी योगदान असल्याने आता ते देशाला मिळू शकत नाही त्यांनी देशासाठी केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून शुक्र वारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गंगाघाटावर शेकडो दिवे पेटविण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, संदीप निमसे, धनंजय गोसावी, निंबा अहेर, कमलाकर धोंगडे, आदींसह फाउंडेशनचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.जनजागृती : श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नयेपुढल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त गंगाघाटावर चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस