शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

काजू समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया

By admin | Updated: January 18, 2016 23:08 IST

काजू समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया

नाशिक : जुने नाशिक येथील मुलांनी काजू म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास पतंग उडविल्यानंतर खडकाळी भागातील सहा ते तेरा वर्षे वयोगटातील सुमारे पंधरा मुले रसूलबाग कब्रस्तानामध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते. यातील एकाने काजू म्हणून जमिनीवर पडलेल्या एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर त्याने इतरांनाही काजू खात असल्याचे असल्याचे सांगितल्याने सर्व मुलांनीही एरंडाच्या बिया खल्ल्या. संध्याकाळी साडेपाच वाचेच्या सुमारास जेव्हा ही सर्व मुले घराकडे परतण्यासाठी बाहेर निघाली तेव्हा रस्त्यावरील एका दुकानदाराचे त्यांच्या हातातील बियांकडे लक्ष गेले त्याला संशय आल्याने ‘तुम्ही या बिया खाल्ल्या का’ असे विचारले असता सर्वांनी होकार दिला. याचवेळी काहींना उलट्या व अतिसार सुरू झाल्याने सर्वांना रिक्षांमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बारा मुलांना अतिसार व उलट्यांचा त्रास झाला. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.