शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देशवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:15 IST

नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे.

ठळक मुद्देदहशत : पिंजरा लावण्याची मागणी

नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे.देशवंडी येथिल महादेव नगर परिसरातील मेंगाळ वस्तीवर राहणारे बन्सी भाऊराव मेंगाळ यांच्या तीन वर्षाच्या गायीला बिबट्याने सोमवारी ( दि.५ ) पहाटे ठार केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास अंगणात बांधलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला.जनावरांच्या हंबरण्याच्या आवाजाबरोबरच कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोराचा आवाज आल्याने मेंगाळ घराबाहेर आल्यानंतर सदर घटना त्यांनी पाहिली. जमिनीवर पडलेल्या गायीवर बिबट्याची झडप बघताच मेंगाळ यांनी आरडाओरडा करत शेजारच्या शेतकऱ्यांना बोलावले. माणसांची गर्दी बघताच बिबट्याने मृत गायीला सोडून डोंगराच्या दिशेने पलायन केले.सिन्नर वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.शेती कामांचा खोळंबासध्या सर्वत्र सोयाबीन काढणी बरोबरच शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्यामुळे सायंकाळी उशिरा पर्यंत शेतकरी व मजुर शेतीत काम करत असतात.अशा परिस्थतीत दररोज कोणत्याना कोणत्या शिवारात बिबट्या नजरेस पडत असल्यामुळे शेतीचे कामांचा खोळंबा होत आहे.अशा परिस्थतीत कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

 

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या