शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वेळुंजेत तहसीदारांनी केली नुकसान झालेल्या शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:14 IST

वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,

ठळक मुद्देतहसीलदार व कृषीअधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाहणी दौरे

वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दृष्टीने वेळुंजेत सर्वात मोठे भात क्षेत्र असून 90त्न नुकसान झाले आहे. त्याच पाशर््वभूमीवर आज तालुक्यातील तहसीलदार व कृषीअधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाहणी दौरे केले.वेळुंजे त्र्यंबकेश्वर येथे पावसाने नुकसान झालेल्या भागाचे निरीक्षण करताना तहसिलदार दिपक गिरासे, कृषीधिकारी वळवी, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, कृषी सहाय्यक प्रमोद ढोकचौळे, सरपंच गोपाळा उघडे, नवनाथ बोडके, बाळू बोडके, सोनू बोडके, रंगनाथ काशीद, नंदू बोडके आदी उपस्थित होते.यावेळी सर्व यंत्रणा कामाला लावली असून नुकसान झालेले क्षेत्र नुकसान भरपाईत कसे येईल याकडे संपूर्ण लक्ष दिले जाईल, व आम्ही सर्व अधिकारी यावर नजर ठेवून असल्याचे प्रतिपादन यावेळी मा तहसीलदार यांनी केले.अतिपावसाने त्र्यंबकेश्वर सह तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती आहे , पावसाने शेतीची पार नासाडी करून टाकली आहे तरी प्रशासन हे काळजी घेत आहे परंतु सगळे नुकसान ग्रस्त कसे बसतील याच्या कडे प्रशासनाने लक्ष घालावे , अशी विनंती शिवसेनाच्या वतीने प्रशासनाला केली आहे,- समाधान बोडके पाटील, शिवसेना समन्वयक, त्र्यंबकेश्वर.तालुक्यातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे, यातून कोणीही नुकसान ग्रस्त वंचित राहणार नाही. याची काळजी आम्ही तालुक्या स्तरावर घेत आहोत. तरी शेतकर्यांनी सहकार्य करून योग्य ते पंचनामे करू घ्यावे,- दिपक गिरासे, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस