शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:11 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४२४, तर नाशिक ग्रामीणला ४३३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २० रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, तर ग्रामीणला २४ असा एकूण ३९ जणांचा बळी गेला आहे. शहरातील बळींमध्ये काहीशी घट झाली असली, तरीही ग्रामीणच्या बळींमध्ये शहराच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट झाल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती संख्या ११९८७ वर आली आहे. जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा वाढला होता. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या