शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

सहकार समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:14 AM

अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सिन्नर : अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या सांगतासमारंभानिमित्त जिल्हास्तरीय श्रीमंत भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सुरेश पाटील, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आबासाहेब कोठावदे, नगराध्यक्ष किरण डगळे, माणिक बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, युवा नेते उदय सांगळे, त्र्यंबक गायकवाड, अश्विनी वारुंगसे, पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे आदींसह पुरस्कारार्थी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्ह्याच्या सहकाराचे शुद्धीकरण करा : लहवितकरजिल्ह्यातील नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली असून, त्याचे सहकारमंत्र्यांनी शुद्धीकरण करावे, अशी अपेक्षा महंत रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी व्यक्त केली. एकेकाळी नाशिक जिल्हा सहकार क्षेत्रात अग्रेसर होते; मात्र आता वाईट अवस्था आल्याचे ते  म्हणाले. पेशवे पतसंस्थेच्या वतीने देशमुख यांच्या हस्ते राजकारण व समाज-कारणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माजी राज्य मंत्री तुकाराम दिघोळे, शैक्षणिक क्षेत्रासाठी नीलिमा पवार, तर संतसाहित्य क्षेत्रासाठी महंत महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना ‘श्रीमंत भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख