शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संस्कृतीचे जतन : भालूरच्या महिलांनी जोपासली परंपरा

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

इडापिडा टळो, लक्ष्मीआईला साकडे !

गिरीश जोशी ल्ल मनमाडसध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात पारंपरिक रीतिरिवाज लोप पावत असले तरी नांदगाव तालुक्यातील भालूर येथील महिलांनी मात्र आषाढ अमावास्येला पूर्वापारपणे चालत आलेल्या गावाबाहेरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करून इडापिडा टळण्यासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही जोपासली आहे.अमावास्या म्हटली म्हणजे अशुभ दिवस असा समज सर्वत्र असला तरी, भालूर येथे या दिवशी मात्र वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्याचा समारोपाचा दिवस असलेल्या अमावास्येला गावाच्या पूर्व शिवारात उंच टेकडीवरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. येथील महिलांनी ही रूढी आजही जोपासली आहे. महिला आपापल्या घरी तयार केलेला नैवेद्य घेऊन टेकडीवर मंदिरासमोर जमा होतात. येथील लक्ष्मीआई मंदिरात मनोभावे पूजन करून नैवेद्य ठेवण्यात येतो. गावातील इडापीडा टळून गावात सुखसमृद्धी नांदो यासाठी लक्ष्मीआईला साकडे घालण्यात येते. सर्व महिला एकमेकीला हळदीकुंकू लावून स्रेहभाव व्यक्त करतात. मंदिरासमोरच्या प्रांगणात सुख-दु:खाच्या विचारांची देवाणघेवाण होते. काही महिला आषाढ महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात येउन पूजन करतात. सध्या शहरी भागातील महिला विविध क्लबच्या माध्यमातून एकत्र येऊन गेट टूगेदर करत असल्या तरी भालूर येथील महिलांचा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परांपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून आपोआपच विचारांची देवाणघेवाण होत आहे.