शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात विश्वासघात मोर्चा, इंधन दरवाढीचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:36 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात विश्वासघात आंदोलनपेट्रोल डीझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध भाजपा, मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.परंतु चौथा शनिवारमुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने तहसील दार अमित पवार यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले.केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असून या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या सरकारच्या या फसवणुकी विरोधात व वाढत्या पेट्रोल डिङोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकत्र्यानी काळ्य़ा पटय़ा बांधून व काळ्य़ा रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकत्र्यानीही काळ्य़ा रंगाच्या साडय़ांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत चारचाकी वाहन ओढून व मोटरसायकलची अंत्ययात्र काढून पेट्रोल व डिङोल दरवाढीचा विरोध केला. यावेळी चार वर्षात मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टिका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणो या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे. सरकारने दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकत्र्यानी भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिङोलची दरवाढ रद्ध करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणो, शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, बबलू खैरे, वत्सला अखैरे, संजय तुपसाखरे, सिराज कोकणी, किशोर बाफना. रमेश पवार, बाळासाहेब गामणो, गुलाम शेख, सुरेश मारू, गोपाल जगताप आदि पदाधिकारी व कार्यकत्र्यानी मोर्चात सहभाग घेत सरकारविरोधात निषेध नोंदवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जनतेला अनेक फसवी अश्वासने देऊन सत्ता मिळविली. परंतु मोदींनी सत्तवर आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला असून वाढते, पेट्रोल व डिङोलचे भाव, महागाई, बलात्कार, अत्याचार व जाचीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आज विश्वासघात मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. - सुधीर तांबे, आमदार, पदवीधर मतदारसंघ, नाशिक

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcongressकाँग्रेस