शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस अपयशी : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:50 IST

बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म्हणून ठोस भूमिकी घेतली नाही.

नाशिक : बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म्हणून ठोस भूमिकी घेतली नाही. अशाप्रकारे मोठ्या भावाची भूमिका बजावण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याने लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी नोंदवले आहे.गोदाघाटावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत २७ वे पुष्प त्यांनी गुफले. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी (दि. २७) ‘लोकसभा निवडणूक-२०१९ निकालाचा अन्वयार्थ’ विषयावर व्याख्यान देताना त्यांनी देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या विविध राजकीय घडामोडींचा उलगडा नाशिककरांसमोर केला. ते म्हणाले, एकीकडे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या घटक पक्षांची एकत्रित मोट बांधण्यात अपयश आले असताना दुसरीकडे एनडीएच्या घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुक ीला सामोरे जाण्यात मोदींना यश आले. शिवाय मोदींना ऐन निवडणुकीच्या काळात विकासकामे आणि सरकारच्या योजनांच्या विषयांना बगल देत राष्ट्रभक्ती, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे मुद्दे उपस्थित करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात यश आल्याचे सुरेश भटेवरा यांनी सांगितले. यावेळी विवेक गरुड, विजय गरुड, साहिल गरुड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकcultureसांस्कृतिकNashikनाशिक