शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कंपाउंडिंग योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:27 IST

शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर पदाधिकाºयांनी निर्णय फिरवला आणि ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देमहासभेने ठराव बदलला : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर फिरवला निर्णय

नाशिक : शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर पदाधिकाºयांनी निर्णय फिरवला आणि ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेली कंपाउंडिंग योजना यापूर्वीच संपली होती त्यात २ हजार ९०० प्रकरणे दाखल झाली होती, परंतु त्यानंतरही राज्य सरकारने महापालिकेच्या मान्यतेने दोन महिने मुदतवाढ देता येईल, असे जाहीर केले होते. तसे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत सादर केला असता गेल्या महिन्यात १९ आॅगस्ट रोजी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. परंतु प्रशासनाला सादर केल्यानंतर त्याची मुदत दोन महिन्याऐवजी जून २०१९ पर्यंत करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याच्या विकास आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेने कंपाउंडिंगसाठी जवळपास वर्षभराची मुदत दिल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने दोन महिन्यांचीच मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत.पडताळणी केव्हा..?महापालिकेने यापूर्वी एकदा कंपाउंडिंग स्कीममध्ये प्रकरणे दाखल करण्याची मुदत दिली होती त्यात २९३१ प्रकरणे दाखल झाली होती. मात्र, त्याची अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. या प्रकरणांच्या पडताळणीसाठी आयुक्तांनी शासनाला कळवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी मागवले आहेत. परंतु तेही अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या बांधकामांची पडताळणी केव्हा करणार? असा प्रश्न करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक