शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

स्टेप फाउंडेशनतर्फे ब्रह्मगिरी फेरीमार्गातील कचऱ्याचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 19:09 IST

स्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन

ठळक मुद्देस्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन

नाशिक : स्टेप फाउंडेशनच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील फेरी मार्गावर ‘एक फेरी स्वच्छतेसाठी, एक फेरी आरोग्यासाठी, एक फेरी निसर्ग संवर्धनासाठी’ या उपक्र मांतर्गत कचरा संकलन व स्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या उपक्र मात तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.संस्थेमार्फत फेरी मार्गावर असणाºया कचºयाचे संकलन करण्यात आले. त्यात रिकाम्या पाण्याच्या बॉटल, वेफर्स व बिस्किट पुड्यांचे रॅपर्स, कागदी पिशव्या इत्यादींचे अंदाजे ३०० ते ५०० किलो कचºयाचे संकलन झाले. संकलित केलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आलेल्या भाविकांना कापडी पिशव्यांचा वापर करावा, फेरीला जाताना रस्त्यावर कचरा टाकू नये, पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमात गोकुळ मेदगे, दीपक देवरे, सचिन शेळके, विश्वजित पाटील, रोशन मेदगे, आकाश काळे, प्रतीक शिंदे, योगेश पाटील, विक्र म बिडवे तसेच फेरीसाठी आलेले भाविक, पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे