शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

मतदार नावे गहाळ प्रकरणी कारवाई थंड बस्त्यात

By admin | Updated: May 10, 2014 00:23 IST

निवडणूक शाखेकडे नाही माहिती

निवडणूक शाखेकडे नाही माहितीनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील तब्बल अडीच लाख मतदारांची नावे गहाळ झाल्या प्रकरणी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी संबंधित मतदान नांेदणी अधिकार्‍यांकडून अहवाल मागविला आहे. मात्र दोन आठवडे उलटूनही निवडणूक शाखेकडे यासंदर्भात माहिती व यासंदर्भातील अहवाल प्राप्त नसल्याचे कळते.२४ एप्रिल रोजीच जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मतदार यादीतील अडीच लाख नावे वगळल्या प्रकरणी उपजिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून मतदारांची गहाळ झालेली नावे, ती कशी गहाळ झाली, यासह अन्य बाबींची माहिती शोधून त्यासंदर्भात अहवाल मागविला आहे. मतदान नोंदणी अधिकार्‍यांना (ई.आर.ओ) यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या असून, त्यासंदर्भात अहवाल मात्र निवडणूक शाखेकडे अद्याप प्राप्त नसल्याचे कळते. जिल्‘ातील अडीच लाख मतदारांची नावे वगळल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलन करीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात योग्य ती पडताळणी व तपासणी करण्यात येईल,असे आश्वासही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. प्रत्यक्षात निवडणूक शाखेकडे दोन आठवडे उलटूनही माहिती आलेली नसल्याचे कळते. तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकींमध्येही असा घोळ होऊ नये,यासाठी प्रशासनाने आतापासूनच काळजी घेणे अपेक्षित आहे.(प्रतिनिधी)