शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:33 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेत थोडा बदल करून त्यात सहकारी गृह निर्माण संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेमागचा हेतू म्हणजे कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थ दूर करणे, कृषी मालाला रास्त दर मिळवून देण्याचा आहे. सध्या शेतकºयाचा माल बाजार समितीशिवाय अन्य ठिकाणी विकला जात नाही किंबहुना त्याने उत्पादित केलेला सर्वच माल बाजार समिती वगळता कोणी घेतही नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याने त्यावर सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमध्येच शेतकºयांच्या मालाची विक्री व्यवस्थेची साखळी उभारून दोन्ही घटकांचा त्यात लाभ होणार असल्याचे पणन महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतमाल तयार करणारे घटक, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट अशा सर्वांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.वेळ, खर्चाची बचत होणारसोसायटीच्या आवारातच शॉप उभारून स्वस्त दरात सभासद सदस्यांना ताजा माल उपलब्ध करून त्यातून मिळणाºया उत्पादनातून शॉपचा खर्च भागविणे शक्य आहे. त्यासाठी सोसायटीत किमान शंभर स्क्वेअर फूट शॉप उभारणे गरजेचे असून, संस्थेने आॅर्डर दिल्याप्रमाणे संबंधित उत्पादक घरपोहोच माल पुरवतील व तो स्वस्त दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पादकाला हक्काचा ग्राहक मिळेल व ग्राहकालाही दाराशीच स्वस्त दरात ताजा माल मिळून वेळ व खर्चात बचत होणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार