शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:30 IST

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे. गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली.

ठळक मुद्देअनेक औषधांची फवारणी करूनही रोपे सुधारत नाही

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे.

गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली. ते नुकसान भरून निघाले नाही. नंतर शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून महागडी बियाणे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आणून पेरणी केली; परंतु बेभरवशाचे, भेसळ बियाणे पन्नास टक्केच उगवले. त्यानंतर ढगाळ हवामान असल्याने रोपे मर धरू लागली. अनेक औषधांची फवारणी करूनही रोपे सुधारत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून महागडी रोपे विकत आणून लागवड पूर्ण करावी लागणार आहे. एकतर मागील वर्षाचा शिल्लक कांद्यास भाव नाही त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला. याहीवर्षी शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा