शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:30 IST

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे. गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली.

ठळक मुद्देअनेक औषधांची फवारणी करूनही रोपे सुधारत नाही

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे.

गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली. ते नुकसान भरून निघाले नाही. नंतर शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून महागडी बियाणे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आणून पेरणी केली; परंतु बेभरवशाचे, भेसळ बियाणे पन्नास टक्केच उगवले. त्यानंतर ढगाळ हवामान असल्याने रोपे मर धरू लागली. अनेक औषधांची फवारणी करूनही रोपे सुधारत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून महागडी रोपे विकत आणून लागवड पूर्ण करावी लागणार आहे. एकतर मागील वर्षाचा शिल्लक कांद्यास भाव नाही त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला. याहीवर्षी शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा