शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बंदच्या अफवेने आदिवासी भागात शेतमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:41 IST

बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक करणा-या

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : आवक वाढण्याची शक्यताबाजारभावात कॅरेटमागे ५० ते १०० रूपयांनी वाढ

नाशिक : गेल्या आठवडयाभरापासून शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपाचा भाग म्हणून गुरुवारी बाजार समिती बंद राहणार असल्याच्या अफवेने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी फळभाज्यांचा खुडा न करता शेतमाल विक्रीलाही बाजार समितीत आणला नाही. दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील काही खेडयापाडयावर गुरुवारी सकाळी भाजीपाला वाहतूक करणारी वाहने फिरकलीच नाही.बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक करणा-या चारचाकी फिरकल्याच नसल्याने शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारसमितीत नेता आला नाही. बाजारसमितीत शेतमालाची वाहतूक करणारी वाहने मुख्य वाहतूक मार्गावर अडविण्याचा प्रकार घडत असल्याचे तसेच गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने बाजारसमितीत आंदोलन केले जाणार असल्याची अफवा गेल्या दोन तीन दिवसांपासून पसरल्याने भयभीत झालेल्या शेतक-यांनी तसेच शेतमालाची वाहतूक करणा-या चारचाकी चालकांनी वाहनांचे नुकसान नको म्हणून मालवाहतूक गाडया बाहेर काढल्या नाहीत.शेतकरी संघटनेचा बंद हा केवळ गुरूवारच्या दिवशी पर्यंतच असल्याची चर्चा शेतक-यांत असल्याने शेतकरी बांधवांनी बाजारसमितीत शेतमाल नेला नाही. गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत फळभाज्या मालाची केवळ ३० ते ४० टक्के आवक आल्याने बुधवारपेक्षा बाजारभावात कॅरेटमागे ५० ते १०० रूपयांनी वाढ झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक