शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:22 IST

बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागाला मिळाल्या बारावीच्या गुणपत्रिका विभागीय कार्यालयात गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू

  नाशिक : बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीता करण्याच्या सुचना  विभागीय मंडळाकजून करण्यात येणार आहेत.बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये असेलली संभ्रमावस्था आता संपुष्टात आली असून येत्या आठवड्याच्या पूर्वार्धातच विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात कार्यवाही सुरू आहे. नाशिक विभागातून ८९ हजार २५ मुले व ६७ हजार ६६४ मुले असे एकूण १ लाख ५६ हजार ७८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षे प्रविष्ट झाले होते. त्यौपकी असे एकूण १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ७० हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक  महानगरपालिका क्षेत्रातील ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. संपूर्ण विभागातील नाशिक, धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये तथा उच्च माध्यमिक विद्यालयांना गुणपत्रिकाचे गठ्ठे तयार करण्याचे काम विभागीय कार्यालयात सुरू आहे. राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या गुणपत्रिकांची पडताळणी करून त्यां संबधित महाविद्यालयांची स्वतंत्र पाकिटे तयार करून त्यात भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही पाकिटे महाविद्यालयांना सुपुर्द करण्यात येणार आहे, त्यानंतर महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने गुणपत्रिकांचे वाटप करण्याच्या सुचना करण्यात येणार असून गुणपत्रिकांचे वितरण करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे सचीव नितीन उपासणी यांनी दिली आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय