शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
4
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
5
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
6
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
7
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
8
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
9
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
10
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
11
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
12
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
13
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
14
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
15
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
16
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
17
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
18
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
19
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
20
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बँकेत वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:57 PM

जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले.

निफाड : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे करण्यात आले होते. परंतु नुकसानभरपाईची रक्कम एक वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नव्हती. ४,१८४ बाधित शेतकऱ्यांना सुमारे ७ कोटी ७५ हजार ९४२ इतकी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित १,५९४ बाधित शेतकऱ्यांना सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार ८३२ इतकी रक्कम जमा करणे बाकी असून, लवकरात लवकर ही रक्कम संबधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा