शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:24 IST

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजार

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे नळांद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळेच गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे नमुने सरपंच रोकडे यांना दाखवले. मुख्य पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनची ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून याच पाशर््वभूमीवर आरोग्य विभागाकडून वेळोवेळी स्वच्छतेविषयी देखील सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दोन मिहन्यांपासून गावात जंतूनाशक औषधांची फवारणी देखील करण्यात आली नसून सध्या गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसातच नांदूरवैद्य येथील नागरिकांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पाईपलाईनद्वारे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. सध्या नवीन पाईपलाईनचे काम सुरु असून सध्या होत असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येऊन नागरिकांना दुषित पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचाव करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.----------------- प्रतिक्रि या" गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असून आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य