शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:24 IST

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजार

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे नळांद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळेच गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे नमुने सरपंच रोकडे यांना दाखवले. मुख्य पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनची ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून याच पाशर््वभूमीवर आरोग्य विभागाकडून वेळोवेळी स्वच्छतेविषयी देखील सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दोन मिहन्यांपासून गावात जंतूनाशक औषधांची फवारणी देखील करण्यात आली नसून सध्या गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसातच नांदूरवैद्य येथील नागरिकांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पाईपलाईनद्वारे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. सध्या नवीन पाईपलाईनचे काम सुरु असून सध्या होत असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येऊन नागरिकांना दुषित पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचाव करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.----------------- प्रतिक्रि या" गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असून आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य