शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:24 IST

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजार

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे नळांद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळेच गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे नमुने सरपंच रोकडे यांना दाखवले. मुख्य पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनची ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून याच पाशर््वभूमीवर आरोग्य विभागाकडून वेळोवेळी स्वच्छतेविषयी देखील सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दोन मिहन्यांपासून गावात जंतूनाशक औषधांची फवारणी देखील करण्यात आली नसून सध्या गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसातच नांदूरवैद्य येथील नागरिकांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पाईपलाईनद्वारे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. सध्या नवीन पाईपलाईनचे काम सुरु असून सध्या होत असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येऊन नागरिकांना दुषित पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचाव करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.----------------- प्रतिक्रि या" गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असून आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य