शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका

By संजय पाठक | Updated: September 16, 2023 16:27 IST

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक- राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात, विमान वापरण्याच्या नियमात बदल करून घरच्या कामासाठी शासकीय विमान वापरतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते, असा प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये त्यांचे शनिवारी (दि.१६) आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बेालतांना त्यांनी दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला.

राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झाले, मात्र काहीच प्रगती दिसत नाही, मंत्री पद आणि पालकमंत्रीपदासाठी सारे भांडत आहे. स्वत: ५० खोक्यांचे पॅकेज घेणारे शेतकऱ्यांच्या पॅकेजतची कार्यवाही करीत नाहीत, गेल्या वर्षी चार हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषीत करण्यात आले, त्यापैकी एक रूपया देखील दिलेला नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या वर्षी ओला दुष्काळ तर यंदा कोरड्या दुष्काळाची स्थिती आह. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळत नसून कर्ज वसुलीसाठी देखील नोटीसा बजावल्या जात आहेत, सरकार मुळातच घटनाबाह्य असून ते संवेदनशीलही नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरे