शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका

By संजय पाठक | Updated: September 16, 2023 16:27 IST

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक- राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात, विमान वापरण्याच्या नियमात बदल करून घरच्या कामासाठी शासकीय विमान वापरतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते, असा प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये त्यांचे शनिवारी (दि.१६) आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बेालतांना त्यांनी दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला.

राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झाले, मात्र काहीच प्रगती दिसत नाही, मंत्री पद आणि पालकमंत्रीपदासाठी सारे भांडत आहे. स्वत: ५० खोक्यांचे पॅकेज घेणारे शेतकऱ्यांच्या पॅकेजतची कार्यवाही करीत नाहीत, गेल्या वर्षी चार हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषीत करण्यात आले, त्यापैकी एक रूपया देखील दिलेला नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या वर्षी ओला दुष्काळ तर यंदा कोरड्या दुष्काळाची स्थिती आह. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळत नसून कर्ज वसुलीसाठी देखील नोटीसा बजावल्या जात आहेत, सरकार मुळातच घटनाबाह्य असून ते संवेदनशीलही नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरे