शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका

By संजय पाठक | Updated: September 16, 2023 16:27 IST

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक- राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात, विमान वापरण्याच्या नियमात बदल करून घरच्या कामासाठी शासकीय विमान वापरतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते, असा प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये त्यांचे शनिवारी (दि.१६) आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बेालतांना त्यांनी दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला.

राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झाले, मात्र काहीच प्रगती दिसत नाही, मंत्री पद आणि पालकमंत्रीपदासाठी सारे भांडत आहे. स्वत: ५० खोक्यांचे पॅकेज घेणारे शेतकऱ्यांच्या पॅकेजतची कार्यवाही करीत नाहीत, गेल्या वर्षी चार हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषीत करण्यात आले, त्यापैकी एक रूपया देखील दिलेला नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या वर्षी ओला दुष्काळ तर यंदा कोरड्या दुष्काळाची स्थिती आह. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळत नसून कर्ज वसुलीसाठी देखील नोटीसा बजावल्या जात आहेत, सरकार मुळातच घटनाबाह्य असून ते संवेदनशीलही नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरे