शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'शिवरायांची पगडी मानाची, पण त्याहूनही जबाबदारीची'; स्पष्ट बहुमतासाठी मोदींनी मागितला आशीर्वाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:04 IST

गुजरात आणि महाराष्ट्र एकाचवेळी अस्तित्वात आले आणि त्या गुजरातमध्ये सर्वाधिक दीर्घ काळ मला नेतृत्वाची संधी दिली गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे.

नाशिक - राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्र पिछाडीवर राहिला होता. अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले. पाच वर्षापूर्वी असे स्थिर सरकार राहिले असते तर प्रगतशील महाराष्ट्र अधिक घोडदौड करू शकला असता. त्यामुळे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार देणे ही महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी सांगितले. 

या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, तेजस्वी महापुरुषांना जन्माला घालणाऱ्या महाराष्ट्र भूमीत   वसंतराव नाईक नंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 5 वर्षे पूर्ण केले. गुजरात आणि महाराष्ट्र एकाचवेळी अस्तित्वात आले आणि त्या गुजरातमध्ये सर्वाधिक दीर्घ काळ मला नेतृत्वाची संधी दिली गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीला माझा नमस्कार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज माझ्या जीवनाचा अमूल्य दिवस आहे कारण छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर पगडी ठेवली. शिवराय यांच्याविषयी माझे दायित्व आहे या पगडीचा सन्मान राखण्यासाठी माझं आयुष्य देऊ शकेल त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

  • 462 एकलव्य आदर्श शाळा देशभरात सुरू
  • राफेल लढाऊ विमान लवकरच वायुसेनेत दाखल होणार 
  • शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा चुकीचे वक्तव्य करतो तेव्हा आश्चर्य होते
  • भारतीय सेनेचे हात बळकट केले जात आहेत आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करत आहोत
  • भारतीय जवनासाठीबुलेटप्रूफ जॅकेट ची गरज भाजप सरकारने पूर्ण केली
  • 2022पर्यंत भारत प्लॅस्टिकमुक्त  होणार त्यासाठी प्रयत्न वेगाने सूर
  • भारत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती आणि निर्यात करणारा देश बनला आहे
  • नाशिकमध्ये पुन्हा त्या प्रसंगाची आठवण होते आणि आज महा जनसागर उसळला
  • कुंभनगरीत लोककुंभ भरला आहे

  • आशा पूर्ण करणाऱ्याला महाराष्ट्र जनता आशीर्वाद देणार 
  • राजकिय पंडित लोकांनाही आवाहन आहे की वर्तमान राजकिय व्यवस्था वर लिखाण करावे
  • 60 वर्षानंतर विक्रम झाला की देशात पुन्हा बहुमताने सरकार स्थापन झाले
  • 5 वर्षांमध्ये सरकारने दिलेला विश्वास फडणवीस यांनी जनतेपुढे ठेवला
  • महाराष्ट्राला रोजगाराच्या संधी सरकारने दिल्या

  • देशाला विकासमार्गावर गतिमान करून त्याचा हिशोब जनतेपुढे वेळोवेळी देत राहणार
  • पुढील 5 वर्षात भारत सर्व कठीण आव्हानांना टक्कर देण्यासाठी अधिक सक्षम व बलशाली झालेला असेल
  • महाजनादेश यात्रा पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस या यात्रीला नमस्कार करण्यासाठी आलो
  • एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात मी नाशिकला येऊन गेलो तेव्हा मोठा जनसागर उसळला होता त्यावेळी भाजपा लाट मजबूत केली होती
  • भारतीय संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याचा निर्णय संपूर्ण भरतवासीयांचा
  • जम्मू काश्मीर ला आतंकवादपासून मुक्त करणार

  • अब नया काश्मीर बनाना हैं, तेथे पुन्हा स्वर्ग साकारायचा आहे
  • काश्मीरच्या विकासाला हात देण्यासाठी पुढे या असं आवाहन 
  • देशात महाराष्ट्रमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले त्यामुळे शेकडो गावात दुष्काळ निवारण झाले  
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा