शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर :  सचिन कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:08 IST

शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे.

पंचवटी : शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे. शिवस्मृतीत रामदासस्वामींनी दिलेल्या उपमा अमर राहिल्या आहेत. त्यातील ‘जाणता राजा’ ही उपमा अजरामर ठरली. समर्थांनी शिवरायांना समर्थ कल्याण म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सवानिमित्त वासंतिक नवरात्र महोत्सवात कानेटकर यांनी सोमवारी (दि.८) ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी कानिटकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम स्तुती जशी समर्थ रामदासांनी केली तशी स्तुती कविराज भूषण यांनी केली आहे. कविराज भूषण यांनी एक कविता लिहिली त्यात राजांचा उल्लेख केला आणि प्रत्येक राजाला फुलांची उपमा दिली. असेही त्यांनी सांगितले़यावेळी विश्वस्त मंदार जानोरकर, नगरसेवक शाहू खैरे, गणेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या प्रारंभी मीना परु ळेकर निकम यांनी निश्चयाचा महामेरू शिवस्मृती सादर केली. दैनंदिन कार्यक्र मात रात्री विवेक केळकर, संजय गावकर यांचा गीतरामायण सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवस्मृती म्हणजे आठवण होय त्यातून कोणत्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो देशप्रेम क्षितिजापलीकडचे प्रेम आहे आणि हेच प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य शिवाजीराजामध्ये होते. शिवरायांनी धनुष्यधारण केले होते. प्रभूरामाने सातासमुद्रापलीकडे जाऊन लंकेवर आक्र मण केले हा प्रताप आहे. जननी आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हिंदू संस्कृती कधीही दुसऱ्यावर आक्र मण करत नाही. रामाने चांगले राज्य तयार केले हे वैशिष्ट्ये आहे. असे ही कानिटकर यांनी सांगितले़

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkalaram templeकाळाराम मंदीर