शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर :  सचिन कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:08 IST

शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे.

पंचवटी : शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे. शिवस्मृतीत रामदासस्वामींनी दिलेल्या उपमा अमर राहिल्या आहेत. त्यातील ‘जाणता राजा’ ही उपमा अजरामर ठरली. समर्थांनी शिवरायांना समर्थ कल्याण म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सवानिमित्त वासंतिक नवरात्र महोत्सवात कानेटकर यांनी सोमवारी (दि.८) ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी कानिटकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम स्तुती जशी समर्थ रामदासांनी केली तशी स्तुती कविराज भूषण यांनी केली आहे. कविराज भूषण यांनी एक कविता लिहिली त्यात राजांचा उल्लेख केला आणि प्रत्येक राजाला फुलांची उपमा दिली. असेही त्यांनी सांगितले़यावेळी विश्वस्त मंदार जानोरकर, नगरसेवक शाहू खैरे, गणेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या प्रारंभी मीना परु ळेकर निकम यांनी निश्चयाचा महामेरू शिवस्मृती सादर केली. दैनंदिन कार्यक्र मात रात्री विवेक केळकर, संजय गावकर यांचा गीतरामायण सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवस्मृती म्हणजे आठवण होय त्यातून कोणत्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो देशप्रेम क्षितिजापलीकडचे प्रेम आहे आणि हेच प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य शिवाजीराजामध्ये होते. शिवरायांनी धनुष्यधारण केले होते. प्रभूरामाने सातासमुद्रापलीकडे जाऊन लंकेवर आक्र मण केले हा प्रताप आहे. जननी आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हिंदू संस्कृती कधीही दुसऱ्यावर आक्र मण करत नाही. रामाने चांगले राज्य तयार केले हे वैशिष्ट्ये आहे. असे ही कानिटकर यांनी सांगितले़

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkalaram templeकाळाराम मंदीर