शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कृषी विधेयकाच्या विरोधात छात्रभारतीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:25 IST

नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने करण्यात आली. 

ठळक मुद्देभविष्यात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार 

नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाच्या वतीने नुकतेच कृषी विधेयक संसदेत मंजुर केले आहे.यामुळे भविष्यात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. भांडवलदार आणि बड्या व्यवसायिकांचा मार्गच सरकारने खुला केला केला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून नवीन काही तरी करीत असल्याचे केंद्र सरकार भासवित असले तरी निर्बंध काढून वेगळ्या प्रकारची मक्तेदारी राज्य शासन निर्माण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कंत्राटी शेतीमुळे शेतकरी पुर्णत: उध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. आंदोलनात राकेश पवार, नितीन मते, अनिता पगारे, अ‍ॅड. शरद कोकोटे, सदाशिव गणगे, शीतल पवार, गोकुळ मेदगे, प्रिया ठाकूर, कल्याणी अ. म. स्वाती त्रिभूवन आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी