शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.

ठळक मुद्देसंभ्रम : परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन होणार याकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.कोरोनामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास तयार नव्हते. परंतु यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि केंद्र सरकारने विद्यापीठांना केलेल्या सूचनांमुळे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह देशभरातून विविध याचिका त्याविरोधात दाखल झाल्या. मात्र, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना थेट उत्तीर्ण करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. परीक्षेशिवाय विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकत नाही.परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र परीक्षा रद्द होऊ शकत नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला परीक्षा घेणे बंधनकारक असल्याने तशी राज्य सरकरची तयारी सुरू असून, आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थी या निर्णयाने संभ्रमात पडला असून, परीक्षा आता आॅनलाइन की आॅफलाइन होणार? परीक्षेकरिता परीक्षा केंद्रावर जावे लागेल की मोबाइलच्या साहाय्याने परीक्षा होतील? परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल की कमी केला जाईल आदी प्रश्न ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी