शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.

ठळक मुद्देसंभ्रम : परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन होणार याकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइन अशा संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत.कोरोनामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास तयार नव्हते. परंतु यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि केंद्र सरकारने विद्यापीठांना केलेल्या सूचनांमुळे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह देशभरातून विविध याचिका त्याविरोधात दाखल झाल्या. मात्र, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना थेट उत्तीर्ण करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. परीक्षेशिवाय विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकत नाही.परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र परीक्षा रद्द होऊ शकत नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला परीक्षा घेणे बंधनकारक असल्याने तशी राज्य सरकरची तयारी सुरू असून, आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थी या निर्णयाने संभ्रमात पडला असून, परीक्षा आता आॅनलाइन की आॅफलाइन होणार? परीक्षेकरिता परीक्षा केंद्रावर जावे लागेल की मोबाइलच्या साहाय्याने परीक्षा होतील? परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल की कमी केला जाईल आदी प्रश्न ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी