शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

घरकुल योजनेतील नागरिकांना पोटाचे विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:31 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे त्याकडे लक्ष न गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या घरकुल योजनेत ७२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे पाणी पिण्यास नकार देऊन आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता विकतचे पाणी आणून त्यावर आपली व कुटुंबीयांची तहान भागविण्यावर भर दिला आहे. काही नागरिकांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडले असून, या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करूनही दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला नाही. दुसरीकडे विकतचे पाणी घेऊन तहान भागविताना गोरगरिब कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.गेल्या दहा दिवसांपासून घरकुल योजना परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असून, त्यामुळे नागरिकांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.- संतोष शिलावट

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका