शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केंद्र सरकारने कांदा खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:23 IST

नाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : सरकारला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.या संदर्भात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकºयांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा भाग हा कृषिप्रधान असून, येथे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.यावर्षी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याचे अनुमान आहे. जगभरात कोरोना विषाणूचे संकट बघता कांदा उत्पादकांना येणाºया काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागण्याची भीती असून, कमी दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार भारती पवार यांनीही केंद्र सरकारकडे अशीच मागणी केली आहे.आर्थिक संकटातून शेतकरी वाचविणे गरजेचेमागील वर्षी नाफेडद्वारा ५७२३१.७७ मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली होती. यावर्षीही नाफेडद्वारा ५०००० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होणार असल्याचे अनुमान आहे. त्यामुळे शेतकºयांचे हित बघता केंद्र सरकारने उचित दरात कांदा खरेदी नाफेडमार्फत करावी जेणेकरून शेतकºयाला या संकटातून वाचविता येईल, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा