शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

करंजवण योजनेच्या लोकवर्गणीसाठी खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:58 IST

मनमाड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देमनमाड : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यावर चर्चा

मनमाड : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पूजलेल्या मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाकडून करंजवण ते मनमाड थेट पाइपलाइन योजना मंजूर करण्यात आली आहे.या योजनेसाठी पालिकेला ४५ कोटी रुपयांची लोकवर्गणी भरावयाची असून, यावर चर्चा करण्यासाठी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही योजना मंजूर करण्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, याचिकाकर्ते, मनमाड बचाव समिती, आंदोलनकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी योजनेची सविस्तर माहिती सांगितली. पालिकेची शहरातील नागरिकांकडे पाणीपट्टी व घरपट्टीची आठ कोटी रुपये थकबाकी असून, ही थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी केले.गटनेते गणेश धात्रक,नगरसेवक कैलास पाटील, रवींद्र घोडेस्वार, संगीता पाटील यांनी भाषणातून लोकवर्गणीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई