शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दिड एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 13:36 IST

नांदूरवैद्य : धामणगाव येथील दिड एकर ऊस शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

नांदूरवैद्य : धामणगाव येथील दिड एकर ऊस शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.धामणगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच विठ्ठल उगले, अशोक गाढवे, रामदास गाढवे, राजाराम गाढवे या शेतकऱ्यांचा विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाले. ही घटना ताजी असतांना पुन्हा कैलास गाढवे यांच्या जवळपास दिड एकर संपूर्ण तोडीस आलेला ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना घडली. धामणगाव परिसरात अति जिर्ण झालेले वीजेचे खांब अनेक वर्षांपासून मागणी केली असतांना देखील संबंधित विभागाने बदलले नसल्यामुळे या घटना घडत असून यास संबंधित वीज वितरण कंपनी जबाबदार असून झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित विभागाने शेतकऱ्याना देऊन दिलासा देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात येथील शेतकरी यांनी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री.धोरणकर, तलाठी सैयद कृषीसहाय्यक श्रीमती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही एकञित पंचनामा करुन संबधित शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करु असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच शिवाजी गाढवे, विलास गाढवे, सागर गाढवे, तानाजी गाढवे, विठ्ठल गाढवे, सोमनाथ बरतड उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक