शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल ...

ठळक मुद्देसुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल टॉवर व दूरध्वनी नियंत्रण केंद्रे (टेलिफोन एक्स्चेंज) बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वीजबिलांचा भरणा : जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यंत्रणा होणार पूर्ववतनिवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरूविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेतील समन्वय आणि संपर्कात अडसर निर्माण होत असल्याने ही सर्व केंद्रे पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यातील सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.ग्रामीण भागात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापासून ते थेट मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीएसएनएलची मोबाइल अथवा दूरध्वनी सेवा अतिशय महत्त्वाची ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करतानाही बीएसएनएलला उशीर होत आहे. त्यातच जिल्हाभरातील सुमारे ८० ते ८५ मोबाइल टॉवरचे आणि १२५ ते १५० एक्सेंड अनियमित बिल भरण्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद होते.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत यंत्रणेशी समन्वय साधताना अडसर निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून महावितरण आणि बीएसएनएल या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाइल टॉवर व एक्स्चेंज सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात बीएसएनएलकडून काही प्रमुख केंद्रांचा व टॉवरचा वीजबिल भरणा केला जात असून प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले असून, उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू होणार आहेत. खंडित वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास प्रारंभबीएसएनएलच्या थकीत वीजबिलांमुळे एमएसईबीतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे मोबाइल टॉवर व टेलिफोन एक्स्चेंजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र याचा थेट निवडणूक यंत्रणेवर परिणाम झाल्याने अखेर राज्य शासनाने निवडणूक काळात एमएसईबीला बीएसएनएल आणि एमटीएनएलचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेट