शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:27 IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्देसिन्नर : तालुका कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय

सिन्नर : तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.भ्रष्टाचारी अधिकाºयांमुळे सर्वसामान्य माणसांचे काम मार्गी लागणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा भ्रष्टाचारी अधिकाºयांचा बंदोबस्त जिल्हास्तरीय अधिकाºयांनी तत्काळ करावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या आशयाचे पत्र राज्याचे महसूलमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.सिन्नर तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीमधील सर्व सदस्य बरखास्त करून नवीन सदस्यांची शिफारस बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुदाम सांगळे, राजाभाऊ गोळेसर यांच्यासह ज्येष्ठांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे, अशी शिफारस यावेळी करण्यात आली. सिन्नर शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कोलमडले असून, नगर परिषदेतील सत्ताधाºयांनी नियोजन करावे. आजी व माजी आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून नगर परिषदेची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना देशमुख, शहर महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, सिन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, जाकीर भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.नुकसानभरपाईची मागणीअवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने आदेश देऊनही व्यवस्थित पंचनामे न करता थातूरमातूर पद्धतीने सरकारला प्रस्ताव पाठविले आहेत. संपूर्ण शेतकºयांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नसून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, असा ठरावही बैठकीत करण्यातआला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण