शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विल्होळीच्या तलावाला मोठे भगदाड

By श्याम बागुल | Updated: September 9, 2018 16:49 IST

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी ...

ठळक मुद्देपाण्याची गळती : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. तलाव अनेक वर्षे जुना असून, तो बांधल्यापासून त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अलीकडेच पावसाळ्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या तलाव्याच्या खिंडीला मोठे भगदाड पडले असून, आजूबाजूलाही खड्डे पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना कळविले असून, लवकरात लवकर तलावाची गळती थांबवावी अन्यथा तलावातील सर्व पाणी संपेल व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी तलावाची पाहणी केली असून, त्याचे फोटो काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही कामास सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक